भारताचा इतिहास नेता इतिहास

मीठाचा सत्याग्रह कोणी केला?

2 उत्तरे
2 answers

मीठाचा सत्याग्रह कोणी केला?

3


महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान, झालेला मिठाचा सत्याग्रह हा भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात इ. स. १९३० साली घडलेला सत्याग्रह होता. यालाच दांडी सत्याग्रह असेही म्हणतात.
उत्तर लिहिले · 28/9/2021
कर्म · 44255
0

मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधी यांनी केला.

महात्मा गांधी यांनी १२ मार्च १९३० रोजी दांडी यात्रेची सुरुवात केली. हे सविनय कायदेभंगाचे पहिले मोठे कृत्य होते.

अधिक माहितीसाठी हे दुवे पहा:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 340

Related Questions

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर दवाखाना व भाऊसाहेब खिलारे यांचा काय संबंध आहे?
जगातील सर्वात जुने घड्याळ कोठे आहे?
महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन चरित्र?
डनहिल सिगरेट कंपनी कशी स्थापन झाली?
कोणत्या मंदिरात देवीला चप्पलची माळ अर्पण केली जाते?
पहिला मोबाइल कॉल कोणत्या दिवशी केला?
बादशाह आणि पातशाह यांत काय फरक आहे?