सरकारी योजना

जातीनिहाय जनगणना म्हणजे काय?

1 उत्तर
1 answers

जातीनिहाय जनगणना म्हणजे काय?

1
भारतातील जातीनिहाय जनगणना

१८७२ पासून भारतात जनगणना सुरू झाली. भारतात १९३१ या वर्षी शेवटची सर्व जातीनिहाय जनगणना झाली. त्यानंतर ती बंद करण्यात आली. १९५१ पासून फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची जातीनिहाय जनगणना केली जाते आणि त्यानुसार दरवर्षी त्यांच्या विकासासाठी राज्य व राष्ट्रीय अर्थसंकल्पात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी राखून ठेवला जातो. (

३. १९३१ ची जनगणना व इतर मागासवर्गीयांची लोकसंख्याः

१९३१ च्या शेवटच्या सर्व जातनिहाय या जनगणनेच्या आधारे मंडल आयोगाने जातीनिहाय व धार्मिक प्रतिनिधीत्वाचा तपशील तयार केला व त्यानुासर इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या ५२ टक्के एवढी होती.
उत्तर लिहिले · 3/6/2022
कर्म · 51585

Related Questions

पुरूष बचत गटासाठी सरकारी योजना आहेत का?
पी एम किसान योजनेत सातबारावर जेवढी नावे असेल तेवढ्या खातेधारकांना वार्षिक सहा हजार रुपये मिळते का?
'सरकारी योजना' कशासाठी असतात?
माझ्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू-मराठा जात लिहिली आहे व माझ्या वडीलांच्या दाखल्यावर हिंदू-इतर लिहिले आहे,तर मी हिंदू ओबीसीचा दाखला काढू शकतो का? वडिलांचा जन्म 1964 सालचा आहे, पण आजोबांचा दाखल्याचा काहीच पुरावा मिळत नाही म्हणून मी ओबीसीचा दाखला काढु शकतो का?
रोजगार हमी योजनेची माहिती मिळेल का?
शेळीपालन योजना कशी मिळेल?
एखादी अशी योजना आहे का, कि ज्यातुन एखादया दुर्धर आजारावरील औषधे दर महीन्याला मोफत मिळतील?