भारत प्रधानमंत्री

आजपर्यंत भारतात किती प्रधानमंत्री झाले आणि त्यांची नावे?

2 उत्तरे
2 answers

आजपर्यंत भारतात किती प्रधानमंत्री झाले आणि त्यांची नावे?

1
1 जवाहरलाल नेहरू 1947-1964
2 लाल बहादूर शास्त्री 1964-1966
3 इंदिरा गांधी 1966-1977
4 मोरारजी देसाई 1977-1979
5 चरण सिंह 1979-1980
6 इंदिरा गांधी 1980-1984
7 राजीव गांधी 1984-1989
8 विश्वनाथ प्रताप सिंह 1989-1990
9 चंद्र शेखर 1990-1991
10 पीव्ही नरसिंह राव 1991-1996
11 अटल बिहारी वाजपेयी 1996 (13 दिवसांसाठी)
12 एचडी देवगौडा 1996-1997
13 इ.के.गुजराल 1997-1998
14 अटल बिहारी वाजपेयी 1998-1999 आणि 
         1999-2004
15 डॉ. मनमोहन सिंग 2004-2009 आणि 2009-               2014
16 नरेंद्र मोदी 2014-2019 आणि 2019- आजपर्यंत
उत्तर लिहिले · 16/10/2022
कर्म · 7460
0

भारतामध्ये आजपर्यंत 15 प्रधानमंत्री झाले आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:

  1. जवाहरलाल नेहरू
  2. गुलजारीलाल नंदा (दोन वेळा हंगामी प्रधानमंत्री)
  3. लाल बहादूर शास्त्री
  4. इंदिरा गांधी
  5. मोरारजी देसाई
  6. चरण सिंग
  7. राजीव गांधी
  8. व्ही. पी. सिंग
  9. चंद्रशेखर
  10. पी. व्ही. नरसिंह राव
  11. अटल बिहारी वाजपेयी (तीन वेळा)
  12. एच. डी. देवेगौडा
  13. इंद्र कुमार गुजराल
  14. मनमोहन सिंग
  15. नरेंद्र मोदी

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 440

Related Questions

1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतच्या प्रधानमंत्र्यांची संपूर्ण नावे क्रमाने लिहा.
श्रीलंकेत तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री कोणते?
भारताचे पंतप्रधान कोण होते?
विधानसभा निवडणुकीत आपण आमदार निवडून आणतो, आमदारांच्या जागेमधून मुख्यमंत्री निवडून येतो, मग राज्यसभा आणि लोकसभा यांचं महत्व काय असतं, हे स्पष्ट कसे सांगाल? आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री कसे निवडून येतात?
वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभार्थी मयत झाल्यास लाभ कसा मिळेल?
भारताचे पंतप्रधान ?