Topic icon

लोकसभा

0
1. सरकार बुजुर्गोंचा आक्रोश समजून घेईल कां ? 

2. ईपीएस पेन्शन वाढीचा विचार होईल कां  ? 

3. जर सासंद सदस्य वैयक्तिक भत्ता पगार पेन्शन वाढ       घेतायत हे खरें आहे कां ?

प्रति ,
माननीय तथा आदरणीय श्रीमान पंतप्रधान साहेब, भारत सरकार, नवी दिल्ली...

सप्रेम नमस्कार,

आप के लिये कुछ सवाल पेश करे रहें है , क्या सुझाव देंगे ? और इन्सानियत रूहानियत के संग संग चलोगे, तो ऐसा सदभाग्य मिलें, आधार  हो या सहारा मिलें ... शुक्रिया |

तो जरूरी है की, हम सब संवेदनशील बुजुर्गोंकी सुनो...

ईपीएस पेन्शन में सुकून से या विवेक वृत्ती से सर्वोत्तम प्रेम कामगिरी हो तो मिलवर्तन परिवर्तन होगा और हमारे हाथोंसे शुभाशिर्वाद भी फलित होंगे...

अभी , संसदीय कामकाज कार्यवाही में ,या अर्थसंकल्प जुलाई  2024 में, ईपीएस पेन्शन योजना में बढोत्री हो और ये बुजुर्गोंकी माॅंग पूरी हो  |

इसीलिए आपके दिलमें दिलबर बैठा है तो बुजुर्गोंने कई बार बिनती भी की है की, पेन्शन ईपीएस में बढोत्री हो...जिस बुजुर्गोंने कई दफा़ मतदान करा है और सांसदोंका चयन भी किया है ... आपको मतदान देकर सत्ता में बिठाये है ..

दूसरी बात ये भी ध्यान में रहे ---- 
१. 1995 में यह स्कीम आयी ..
 2.  यदि 1995 से सन 2000 के बीचमें रिटायर्ड पर्सन होंगे  तो जिसकी आयु अभी 85 के ऊपर होगी ...तो इन्हीं में से कितने हयात जिन्दा होंगे ,इनकी लिस्ट भी होगी ..
3. अभी जो मांग करते है उन्हींकी भी आयु 70 साल की होगी
4. और अब 2024 में रिटायर्ड होनेवाले लोग कितनी पेन्शन रक्कम के हक़दार होंगे , ये भी जानें...
 5.. अभी ईपीएस पेन्शन योजना के तहत आज रिटायर्ड होनेवाले को पांच , छ हजार पेन्शन मिलती होंगी...
6. जितना कांट्रुबुशन है , उसकी तहत सभीयोंको कम से कम रूपये दस हजार पेन्शन मिलें ,यहीं मांग है |
7. जिसे खेतीबाडी नहीं , जिसको संतान नहीं या जिसकी कोई पूछताछ नहीं करते उन्हींकी गुजारा अभी मिलनेवाली रक्कम में कैसा चलेगा,होगा ये जानें , जो पेन्शन तुटपुंजी है , जिसमें गुजारा नहीं होता है , जो रक्कम रू. 1000/- से 3000/-के आसपास है वो कैसा गुजारा करेगी..
 8. इसीलिए, ईपीएस पेन्शन में सुकून से बढोत्री हो,जो 10,000/-  ( दस हजार ) हो .. आपका ध्यानाकर्षण किया है , जानना जरूरी है , विचार कृती में लायें.. यहीं प्रार्थना है  |

ये बात सहृदयतासे मन में उजागर हो | और इन्सानियत के नाते आप खिलाडी है , जरूरी होगा इसीमें लक्ष केंद्रित रहें या ध्यानाकर्षण रहें ... आपके लिये इतना ही काफी़ है ... जयहिंद जय भारत ||
   शुकर शुकराना एहसान आभार जताते हुए धन्यवाद जी !

                     ‌ ‌आपके शुभचिंतक हितैषी ,


               ईपीएस पेन्शनधारी .. संपतराव निवृत्ती बोबडे
               415109, तहसील...कराड , जिला ..सातारा
              मोबाईल नं.  7620575828, दि...7/7/2024

 



उत्तर लिहिले · 7/7/2024
कर्म · 475
0
उत्तर समपर्क लिहावे, अशी मागणी करत आहे. लोकशाही जिवंत रहावी म्हणून समाज जाणता व भक्कम पाया असलेला मोठा पाहिजे तरच देश वतन राष्ट्र राज्य प्रांत इलाखा भव्यदिव्य विवेकी पालकत्व करून सहजतेने विशालतेकडे झेपावत राहील व मोठी कामगिरी विश्वासाने पार पडेल....
उत्तर लिहिले · 28/5/2024
कर्म · 475
0

लोकसभा आणि शाळा स्तरावरील समित्यांबद्दल माहिती खालीलप्रमाणे:

लोकसभा समित्या:

भारतीय संसदेत, लोकसभेच्या समित्या महत्त्वाच्या भूमिका बजावतात. या समित्या सदस्यांना विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि सरकारला धोरणे व कायद्यांबाबत सल्ला देण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतात. काही प्रमुख समित्या:

  • अंदाज समिती (Estimates Committee): सरकारी खर्चाचे अंदाज तपासणे.
  • सार्वजनिक उपक्रम समिती (Committee on Public Undertakings): सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कामकाज पाहणे.
  • लोकलेखा समिती (Public Accounts Committee): सरकारी खर्चाचे लेखा परीक्षण करणे.
  • विभाग संबंधित स्थायी समिती (Departmentally Related Standing Committees): विविध मंत्रालयां संबंधित धोरणे आणि कार्यांचे परीक्षण करणे.
शाळा स्तरावरील समित्या:

शाळा स्तरावर विविध समित्या असतात, ज्या शाळा व्यवस्थापन आणि विकास कार्यामध्ये मदत करतात. काही महत्वाच्या समित्या:

  • शालेय व्यवस्थापन समिती (School Management Committee - SMC): शाळेच्या व्यवस्थापनात मदत करणे, विकास योजना तयार करणे आणि अंमलबजावणी करणे.
  • पालक शिक्षक संघ (Parent-Teacher Association - PTA): शिक्षक आणि पालकांच्यात समन्वय साधणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर चर्चा करणे आणि शाळेला सहकार्य करणे.
  • विद्यार्थी समिती (Student Committee): विद्यार्थ्यांच्या समस्या व गरजा जाणून घेणे आणि त्या मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवणे.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 220
0
मला माफ करा, मला चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती नाही. तरी, तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर (https://eci.gov.in/) अधिकृत माहिती तपासू शकता.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 220
7
एक सोपे उदाहरण देऊन सांगतो.
असे समजा की आपला देश ही मोठी संस्था आहे आणि ही संस्था चालवण्यासाठी काही कार्यालये या देशात आहेत.
त्यातले दोन प्रमुख कार्यालये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा.
लोकसभा नावाचे कार्यालय चालवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची गरज असते, हे कर्मचारी लोकांमर्फत निवडून दिले जातात, त्यांना आपण खासदार म्हणतो.
लोकसभेवर अंकुश असावा म्हणून आणखी एक कार्यालय असते, ते म्हणजे राज्यसभा. राज्यसभेवर देखील काही कर्मचारी असतात, जे लोकांच्या प्रतिनिधीमार्फत(आमदारांमार्फत) निवडून दिले जातात. आमदार म्हणजे कोण हे खाली आहे.

देश चालवणे आणखी सोयीस्कर व्हावे म्हणून त्याचे विभाग केले जातात, त्यांना आपण राज्य(उदा महाराष्ट्र) म्हणतो. हे राज्य चालवण्यासाठी परत काही कार्यालये राज्यपातळीवर असतात. त्यांना विधानसभा आणि विधानपरिषद म्हणतात.
विधानसभा चालवण्यासाठी जे कर्मचारी लोकांमार्फत निवडून दिले जातात त्यांना आमदार म्हणतात. 

आमदारांचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतो. ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील त्याचा मुख्यमंत्री होतो.
खासदारांचा प्रमुख हा पंतप्रधान असतो. ज्या पक्षाचे अधिक खासदार असतील त्याचा पंतप्रधान होतो.

आता कर्मचारी शब्दाच्या जागेवर प्रतिनिधी शब्द टाका, म्हणजे तुम्हाला आणखी समर्पक उत्तर मिळेल.
उत्तर लिहिले · 14/5/2022
कर्म · 283260
1
नवीन संसद भवनात लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीसाठी किती आसंनक्षमता असलेला हॉल आहे
उत्तर लिहिले · 20/3/2022
कर्म · 20
0

मला समजते की तुम्हाला या परिस्थितीत खूप त्रास होत आहे. कुणीतरी तुम्हाला त्रास देत असेल, तर त्याबद्दल काहीतरी करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही काही गोष्टी करू शकता:

  • शांत राहा: जेव्हा कुणीतरी तुम्हाला चिडवते, तेव्हा शांत राहणे महत्त्वाचे आहे. रागावल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते. दीर्घ श्वास घ्या आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा.
  • दूर राहा: जर कुणीतरी तुम्हाला त्रास देत असेल, तर शक्य असल्यास त्यांच्यापासून दूर राहा.
  • बोल: जर तुम्हाला सुरक्षित वाटत असेल, तर तुम्ही ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला, त्याच्याशी बोलू शकता. त्यांना सांगा की तुम्हाला त्यांचे वर्तन आवडत नाही आणि त्यांनी ते थांबवावे.
  • मदत मागा: जर तुम्ही स्वतःहून या परिस्थितीला सामोरे जाऊ शकत नसाल, तर एखाद्या trusted adult (जसे की पालक, शिक्षक, किंवा counselor) कडून मदत मागा.

तुम्ही हे देखील लक्षात ठेवले पाहिजे:

  • तुमची किंमत आहे: तुम्हाला त्रास देण्याचा अधिकार कुणालाही नाही.
  • तुम्ही एकटे नाही आहात: अनेक लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी अशाच परिस्थितीतून जावे लागते.
  • मदत उपलब्ध आहे: तुम्हाला मदत करण्यासाठी अनेक लोक तयार आहेत.

तुम्ही खालील गोष्टी देखील करू शकता:

  • तुमच्या भावना journal मध्ये लिहा.
  • व्यायाम करा किंवा meditation करा.
  • तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा.
  • तुमच्या आवडीचे काम करा.

हे लक्षात ठेवा की स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला emotional support ची गरज असेल, तर तुम्ही एखाद्या therapist किंवा counselor कडे जाण्याचा विचार करू शकता.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 220