आत्मचरित्र

आकाशाशी जडले नाते हे कोणाचे आत्मचरित्र आहे, असे कोण म्हणत होते?

3 उत्तरे
3 answers

आकाशाशी जडले नाते हे कोणाचे आत्मचरित्र आहे, असे कोण म्हणत होते?

1
आकाशाशी जडले नाते, सूर्याचा प्रकोप, विश्वाची रचना, विज्ञानाची गरुडझेप यांसारखी विज्ञानविषयक माहिती देणारी पुस्तकेही त्यांनी लिहिली. 'चार नगरांतले माझे विश्व' ही त्यांची आत्मकथा असून, डॉ. विजया वाड यांनी 'विज्ञानयात्री डॉ. जयंत नारळीकर' हे चरित्र लिहिले आहे.
उत्तर लिहिले · 10/8/2023
कर्म · 51830
1
डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, जगदीशचंद्र बोस.
उत्तर लिहिले · 17/8/2023
कर्म · 20
0

आकाशाशी जडले नाते हे नलिनी जयवंत यांचे आत्मचरित्र आहे.

सदर पुस्तकात नलिनी जयवंत यांनी त्यांचे बालपण, चित्रपट क्षेत्रातील अनुभव आणि वैयक्तिक जीवनशैली याबद्दल माहिती दिली आहे.

या पुस्तकात त्यांनी चित्रपटसृष्टीतील काही किस्से आणि आठवणी देखील सांगितल्या आहेत.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 300

Related Questions

आत्मचरित्र म्हणजे काय?
कर्‍हेचे पाणी हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
आकाशाशी जडले नाते हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
पोस्टमनचे मनोगत/आत्मकथन कसे लिहाल?
सायकलचे आत्मकथन कसे सांगाल?
माझी जन्मठेप या आत्मचरित्राचे वाङ्मयीन मूल्यमापन करा?
मुघल सम्राट बाबर यांच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश होतो?