ग्रंथ आणि ग्रंथालय

रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला?

2 उत्तरे
2 answers

रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला?

0
लेखक गोस्वामी तुलसीदास


रामचरितमानस हे तुलसीदासांनी लिहिलेले रामायण आहे. 
त्यातील सुंदरकांड हे वर्णन फार प्रभावी आहे. 

हा ग्रंथ तुलसीदासांनी सव्वीस दिवसात लिहून पूर्ण केला असे मानतात. 
रामचरितमानस या ग्रंथाची मराठी, बंगाली, इंग्लिश, रशियन व अनेक यूरोपीय भाषांत भाषांतरे झाली आहेत. रामचरितमानस हा अवधी भाषेतील ग्रंथ आहे जो १६व्या शतकात गोस्वामी तुलसीदासांनी रचला होता
उत्तर लिहिले · 12/11/2022
कर्म · 7460
0

रामचरितमानस हा ग्रंथ गोस्वामी तुलसीदास यांनी १६ व्या शतकात अवधी भाषेत लिहिला.

तुलसीदास हे एक महान कवी आणि संत होते. त्यांनी रामायणावर आधारित अनेक रचना केल्या, ज्यात रामचरितमानस सर्वात प्रसिद्ध आहे.

रामचरितमानस हे भारतीय साहित्यातील एक महत्त्वाचे आणि लोकप्रिय ग्रंथ आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 220

Related Questions

द हिस्टरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला?
सुझुकी हा ग्रंथ कोणी लिहिला?
'भावार्थदीपिका' हा ग्रंथ कोणी लिहिला?
भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी व कधी लिहिला?
ग्रामगीता कोणी लिहिली?
फिअरलेस गव्हर्नन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
ज्यू धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता?