मानवी विकास

माणसाने भटके वस्ती कडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल कशी केली?

समाजातील विविध घटकांच्या परस्पर सहकार्यातून शिस्तव नियमांचा आदर करण्याची वृत्ती विकसित करणे. 

• व्यक्ती, कुटुंब आणि संस्था यांचा मिळून समाज बनतो हे समजून घेणे. 
• भारतात विविध भाषा बोलणारे, विविध धर्मांचे लोक असूनही त्यांच्यात एकता आहे हे ओळखणे. 

• राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्व धर्म समभावाची आवश्यकता जाणणे.

 • सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे हे जाणून घेणे.

 • पंचायत समिती पदाधिकारी व प्रशासनाबाबत माहिती मिळवणे.

 • जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासन यांची माहिती मिळवणे. 

• स्थानिक शासन संस्था हा लोकशाहीचा पाया आहे हे समजून घेणे.

• ग्रामसभेत महिलांचा सक्रीय सहभाग असतो हे समजून घेणे.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

माणसाने भटके वस्ती कडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल कशी केली?

Related Questions

मानवाच्या सामाजिक वर्तनाचे महत्त्व काय आहे?
मानवी गरजांची वैशिष्ट्ये कशी स्पष्ट कराल?
माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल कशी केली?
मानव समूहानी का राहायला लागला?
मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातील पाच कलमे कोणती आहेत?
आपल्या सातत्यपूर्ण सर्वांगीण विकासात कोणत्या बाबींचा अवलंब करावा?
आपल्या सातत्यपूर्ण विकासासाठी काय करावे?