काश्मीर आतंकवाद युद्ध

काश्मीरमध्ये नेहमी पाकिस्तानी अतिरेकी मारले जातात. त्यांच्या मृतदेहांचे काय केले जाते?

2 उत्तरे
2 answers

काश्मीरमध्ये नेहमी पाकिस्तानी अतिरेकी मारले जातात. त्यांच्या मृतदेहांचे काय केले जाते?

3
बहुतांशी काश्मीरमध्ये मारले गेलेले आतंकवादी हे पाकिस्तानवरून आलेले असतात. पाकिस्तान हे कधीच मान्य करत नाही. बरेचदा आतंकवाद्यांकडे आयएसआयचे आयकार्ड सापडते. तसेच काहींकडे पाकिस्तानी असल्याचे पुरावे देखील सापडतात. कितीही पुरावे दिले तरी आतंकवादी पाकिस्तानमधून आलेले आहेत असे मान्य न केल्यामुळे ते मृतदेह भारतातच राहतात. नंतर जेव्हा त्याची विल्हेवाट लावायची वेळ येते तेव्हा काश्मीर पोलीस त्या मृतदेहांचे दफन करते. शेवटी ही जबाबदारी पोलिसांची असते, त्यामुळे अशा मृतदेहांचे धार्मिक विधीनुसार दफन केले जाते.
उत्तर लिहिले · 7/6/2020
कर्म · 61495
0
मला माफ करा, माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर नाही.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 840

Related Questions

दहा जनसमूहाच्या प्रमुखांमध्ये झालेले युद्ध?
भारत व पाकिस्तान युद्धातील पराक्रम गाजवलेल्या जवानांची माहिती व छायाचित्रे जमा करा.
पहिले ब्रह्मयुद्ध आणि वसईच्या स्वातंत्र्याची माहिती?
भारत व बांग्लादेश या दोन देशांमध्ये नुकतेच कोणते युद्ध झाले?
पहिल्या बाल्कन युद्धाची कारणे लिहा.
भारत पाकिस्तान युद्धातील पराक्रम?
फ्रान्स रशिया युद्ध?