
खनिज
0
Answer link
एकूण खाणींच्या एकूण संख्येपैकी 11 राज्यांचा वाटा 90% आहे (आंध्र प्रदेश, ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक). जागतिक पातळीवर खाण उद्योग भरभराटीच्या काळात आहे.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
3
Answer link
पिण्याचे पाणी उकळून घ्यावे बरोबर ते कोमट करून प्यावे शक्यतो गरम केलेलं पाणी फ्रिज मध्ये थंड करून पिऊ नये कारण ते तब्येतीस हानिकारक आहे तुम्हाला उकळलेलं पाणी गार प्यायचे असेल तर तुम्ही मडका वापरू शकता पाणी उकळून घेऊन ते पाणी. गार कोमट झाले की ते मडक्यात होता ते गार पाणी प्यावे मातीच्या मडक्यात लं पाणी तब्येतीला हि चांगले पण फ्रिज पाणी गार तब्येतीस हानिकारक आहे
हो पाणी उकळून ते कोमट करूनच प्यावे पाणी जास्त हि गरम गरम पाणी प्यायल्याने अंगातुन घाम सुटतो गरम पाणी पिण्याने शरीरातील घाण निघून जाते
पण नेहमीच पाणी उकळून घ्यावे पण कोमट करून प्यावे.
पाणी न उकळल्याने पाण्यात रोगजंतू तसेच राहतात
ते पाणी पिण्याने तुम्हाला तब्येतीस त्रास होऊ शकतो
म्हणून पाणी उकळून त्यातले रोगजंतू मरतात आणि ते उकळलेले पाणी प्यावे.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही