Topic icon

मंदिर

0

प्रार्थना समाजाची मंदिरांमध्ये उपासना करण्याची पद्धत खालीलप्रमाणे असते:

  1. सामूहिक प्रार्थना: प्रार्थना समाजात लोक एकत्र जमून देवाची प्रार्थना करतात.
  2. कीर्तन आणि प्रवचन: प्रार्थना समाजात कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन केले जाते, ज्यात धार्मिक आणि सामाजिक विषयांवर विचार व्यक्त केले जातात.
  3. भजन आणि अभंग: भजनांच्या माध्यमातून देवाची स्तुती केली जाते आणि अभंग गायले जातात.
  4. उपदेश: प्रार्थना समाजात नैतिक आणि आध्यात्मिक उपदेश दिले जातात, जेणेकरून लोकांचे जीवन सुधारण्यास मदत होते.
  5. सामूहिक भोजन: काही प्रार्थना मंदिरांमध्ये सामूहिक भोजनाचे आयोजन केले जाते, ज्यात सर्व लोक एकत्र जेवण करतात.

या पद्धतीने प्रार्थना समाजात उपासना केली जाते.

उत्तर लिहिले · 27/3/2025
कर्म · 300
1
भगवंत सर्वत्र आहे तो चराचरात तो प्रत्येकामध्ये भगवंत आहे .
मंदिरात कशाला जावे किंवा घरात भगवंता समोर का उभं राहून हात जोडावे तर याच उत्तर असं आहे की
पहिलं आपल्याला प्रसन्नता वाटावी.
दुसरं म्हणजे आपल्या मनात जे काही विचार , विचारांचा गोंधळ चालु असतो.
तिसरं म्हणजे आपलं मन स्थिर नसत तेव्हा काही सुचत नाही तेव्हा. असे अनेक काही प्रश्न असतात.त्यावर कशी मात करायची असे विचार असतात तर तुम्ही म्हणाल मंदिरात जाऊन, भगवंता समोर उभं राहून प्रश्न सुटतील का, प्रश्न, समस्या आपल्याला सोडवायच्या असतात. मंदिरात जाऊन भगवंता समोर उभं राहिल्यावर आपण प्रश्न मांडतो.तेव्हा ते आपण आपल्या मनाला सांगत असतो . म्हणजे आपल्या भगवंता जवळ बोलत असतो आपण जेव्हा भगवंता जवळ बोलतो तेव्हा डोळे बंद करून शांतपणे बोलत असतो ते फक्त आपल्यालाच कळते त्या शांततेत तुम्हाला काही वेगळीच उर्जा निर्माण होते. त्यामुळे तेव्हा तिथे तुमचं मन, डोकं शांत असतं.त्या शांततेत मन किती प्रसन्न असते ते आपल्याला माहित आहे.
म्हणजे आपले उत्तर आहे सर्व गोष्टींचा सामना करण्यासाठी उर्जा मिळवण्यासाठी आहे.सर्व गोष्टींचा सामना आपल्यालाच करायचे आहे.
🌺 श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏
उत्तर लिहिले · 27/12/2023
कर्म · 51830
2
परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. 

हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. तर पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.


पुण्य श्लोक अहिल्याबाई यांनी भारतात कोणकोणत्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला?
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर - (३१ मे १७२५–१३ ऑगस्ट १७९५ ) एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, यांचे सर्वात नावाजलेले कार्य म्हणजे आज सुद्धा, आपण उत्तरेत काशीला जा अथवा दक्षिणेतील रामेश्वरम. प्रत्येक मंदिरात आज सुद्धा तुम्हाला मराठी पुजारी हमखास आढळतील. याचे मुख्य कारण म्हणजे या सर्व मंदिराच्या जीर्णोद्धाराच काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलंय.
उत्तर लिहिले · 31/5/2023
कर्म · 7460
0

वेरुळचे प्रसिद्ध कैलास मंदिर राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण (इ.स. ७५६ - इ.स. ७७३) यांच्या काळात खोदले.

अधिक माहितीसाठी हे पहा:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 300
0
भावकीतील कोणाचा मृत्यू झाल्यास सुतक येते, त्या काळात देवपूजा करावी की नाही, याबाबत काही नियम आहेत.

देवपूजा:

  • देवघरातील पूजा: सुतकात देवघरातील मुर्तींना स्पर्श करू नये. स्त्रोत देवघरातील नित्य पूजा करू नये.
  • काय करावे: दिवा लावावा, पण मूर्तींना स्पर्श न करता. देवाचे नामस्मरण करावे.

मंदिरात जाणे:

  • मंदिरात जावे की नाही: सुतक काळात मंदिरात जाऊ नये. स्त्रोत

किती दिवस:

  • कालावधी: सुतक साधारणपणे १० ते १३ दिवस पाळले जाते. तुमच्याCustom परंपरेनुसार हा कालावधी बदलू शकतो.
  • शुद्धिकरण: सुतक संपल्यानंतर, घरात शुद्धिकरण करावे. स्नान करून, नवीन वस्त्रे परिधान करावी. त्यानंतर देवपूजा नेहमीप्रमाणे सुरू करावी.

टीप: तुमच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून किंवा धार्मिक Gurujiंकडून अधिक माहिती घ्यावी.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 300
0
खजुराहो भारत के मध्य प्रदेश प्रान्त में स्थित एक प्रमुख शहर है

जो अपने प्राचीन एवं मध्यकालीन मंदिरों के लिये विश्वविख्यात है। यह मध्य प्रदेश के छतरपुर जिले में स्थित है। खजुराहो को प्राचीन काल में 'खजूरपुरा' और 'खजूर वाहिका' के नाम से भी जाना जाता था। यहां बहुत बड़ी संख्या में प्राचीन हिन्दू और जैन मंदिर हैं।
उत्तर लिहिले · 9/11/2022
कर्म · 7460